लोकशाहीचा गळा घोटणाऱ्यांविरोधातील लढाईत एकत्रित या- जितेंद्र आव्हाड यांची प्रकाश आंबेडकरांना हाक
महाविकास आघाडीपासून फारकत घेत आपल्या उमेदवारांची यादी जाहीर करणारे वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांच्या निर्णयाने महाविकास आघाडीत खळबळ उडाली असून लोकशाहीचा गळा घोटणाऱ्यांविरोधातील लढाईत एकत्रित या अशी हाक राष्ट्रवादी शरद पवार ग टाचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी प्रकाश आंबेडकरांना दिली आहे...
Maharashtra :- Thane सगळ्यांचे लाडके व्हा..!!रोज एक मिनिटे ही एक गोष्ट करा आणि सगळ्यांचे लाडके व्हा..!रमेश एक तरुण सॉफ्टवेअर इंजिनिअर. आपल्या आई वडिलांबरोबर राहात असतो. त्याचे मेघा नावाच्या एका मुलीवर प्रेम जडते. मेघा सुद्धा एक सॉफ्टवेअर इंजिनि..
मुंबई :- पालघर " फास्ट टॅग द्वारे, जबरन टोल वसुली." पालघर :- मुंबई अहमदाबाद महामार्ग NH48 म्हणजे " NHAI साठी कलंक आहे." पहिले चार पदरी रोड बनवून टोल वसुली केली,. मग साहपदरी बनवून टोल वसुली झाली. ( काही ठिकाणी अज..
ओबीसी योद्धे शिवश्री- भरत निचिते यांच्या उपोषणाचा पाचवा दिवस...
चलो वालशेत! चलो वालशेत!पण ओबीसींचे राजकीय अस्तित्व संपुष्टात येत आहे काय ? बहुजन समजातील ओ.बी.सी. हा संख्यात्मकदृष्ट्या सर्वाधिक मोठा समाजघटक आहे. त्यामुळे या समाजाची एकूणच भूमिका सामाजिक, सांस्कृतिक आणि राजकीय दृष्ट्या अतिशय महत्त्..
Maharashtra : Mumbai ;गेल्या दोन दिवसांत राज्यातील काही जिल्ह्यांमध्ये अवकाळी पाऊस,गारपीट यामुळे शेती आणि फळ पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. या नुकसानाचे पंचनामे तातडीने करण्याची मागणी शासनाकडे प्राप्त झाली आहे. राज्यातील अवकाळी पाऊस पडलेल्य..
ओबीसी योद्धे शिवश्री- भरत निचिते यांच्या आमरण उपोषणाला प्रसिद्धी...
उपोषणाच्या पहिल्याच दिवशी पावसाने हाहाकार माजवला. मांडव उद्ध्वस्त झाला, लाइट गेली आणि सर्वत्र पाणी साचले परंतु अडचणींना एकजुटीने तोंड देण्याचा वालशेतकर युवकांचा निर्धार मात्र पाऊस मोडू शकला नाही. ओबीसी योद्धे शिवश्री- भरत निचिते यांच्या आमरण उप..
कृषीमंत्री धनंजय मुंडे यांना शेतकऱ्याने घातली भावनिक साद...
Maharashtra : Mumbai ; महाराष्ट्रातील दुष्काळ आणि अतिवृष्टीमुळे अडचणीत असलेल्या शेतकऱ्यांना दीपावलीपूर्वी पीक विम्याची मदत नाही मिळवून दिली, तर मी सुद्धा दिवाळी साजरी करणार नाही, अशी प्रतिज्ञा करणाऱ्या कृषीमंत्री धनंजय मुंडे यांना आज शेतकऱ्याने "साहे..
राज्यातील शेतकऱ्यांसाठी दिवाळीपूर्वी धनंजय मुंडेंनी दिली खुशखबर !
Maharashtra : Mumbai ;राज्यातील जवळपास सुमारे ३५ लाख शेतकऱ्यांसाठी कृषीमंत्री धनंजय मुंडे यांनी ऐन दिवाळीच्या तोंडावर अत्यंत गोड बातमी दिली असून, राज्यातील पीक विमा कंपन्यांनी पहिल्या टप्प्यात सुमारे १७०० कोटी रुपये पीकविमा अग्रिम वितरण करण्यास मंजुरी दिल..
साडेसातशेहून अधिक ग्राम पंचायतीवर झेंडा फडकवत भाजप पहिल्या स्थानावर
कार्यकर्त्यांच्या मेहनतीमुळेच भाजपला घवघवीत यश- बावनकुळे Maharashtra : Gram Panchayat Ellections ;महाराष्ट्रातील ग्राम पंचायत निवडणुकीत महायुती सरकारला मिळालेले नेत्रदीपक यश हा या राज्यातील जनतेने या लोककल्याणकारी सरकारवर पुन्हा एकदा दाखविलेल्या विश्..
Maharashtra : Maratha reservation ;ज्या देशात प्रत्येक समाज मी मागास असल्याचे दाखविण्याचा प्रयत्न करत असेल, त्या देशाची प्रगती कशी होणार? स्वतःला विश्वगुरु म्हणून स्वतःच्याच हाताने स्वतःचीच पाठ थोपटणा-या पंतप्रधानांना हे मागासपण दिसत नाही का? वर्षानुवर्षे..
Maharashtra : elections ;ग्रामपंचायतींचा निवडणूक प्रचार शिगेला पोहोचला आहे. मतदारांना आकर्षित करण्यासाठी उमेदवार वॉर्डा-वॉर्डात जेवणावळी वेळोवेळी देत असून दारू, मटण, बिर्याणीला मागणी वाढली आहे . ग्रामपंचायत निवडणुकीचा धुराळा उडाला असून, उमेदवार यांच्याकडू..
महाराष्ट्राला औद्योगिक राज्य बनविण्यात कामगारांचा सिंहाचा वाटा - राज्यपाल रमेश बैस
Maharashtra : Mumbai ;कामगारांचे समर्पण, त्याग आणि कठोर परिश्रमाने महाराष्ट्र हे देशातील सर्वात प्रगतीशील राज्य झाले आहे. मुंबईला देशाची आर्थिक राजधानी करण्यात आणि देशातील सर्वात प्रगतिशील आणि आकर्षक औद्योगिक राज्य म्हणून महाराष्ट्राची प्रतिमा निर्माण करण..
उद्योगाला चालना देण्यासाठी अधिकाधिक उपक्रम हाती घ्यावेत – डॉ. नीलम गोऱ्हे
Maharashtra : Mumbai ;महाराष्ट्रात जागतिक गुंतवणूक वाढविण्याच्या दृष्टीने विविध देशांशी परस्पर समन्वय वाढण्यासाठी विशेष प्रयत्न व्हावेत, स्टार्ट अप आणि नवोपक्रम सुरु करणाऱ्यांना विशेष प्रोत्साहन मिळावे, गुंतवणूकदारांना आकर्षित करण्यासाठी ‘मॅग्नेटीक ..
लेखणीची बांधीलकी साहित्य ,समाज आणि संस्कृती यांना बलशाली करण्यासाठी वापरावी...
छत्रपती संभाजीनगर ता.३१ मानवी जीवनातील भावभावनांप्रमाणे समाज जीवनात निर्माण झालेल्या समकालीन प्रश्नांबाबत,व्यवस्थेबाबत, आव्हानांबाबत परखड व दिशादर्शक भाष्य करणे हे गझलकारांचे कर्तव्य आहे. आज गझलेची लोकप्रियता, कर्णप्रियता, हृदयप्रियता आणि नयनप्रियता अर्थ..
बदलापुरात धूर फवारणीच्या घोटाळ्यात कंत्राटदार सुळावर, अधिकारी मोकाट !
Maharashtra : Badlapur ; कोणत्याही ठेकेदाराने सादर केलेली कागदपत्रे बोगस आहेत की नाहीत याची तपासणी करण्याचे काम अधिकाऱ्यांचे होते. मात्र धूर फवारणीचा घोटाळा अंगलट येताच बदलापूर नगर परिषदेने कंत्राटदारावर गुन्हा दाखल करून हात झटकले आहेत. त्यामुळ..
राज्यातील तीन हजार अंगणवाडी मदतनीसांना मिळणार पदोन्नती - मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
Maharashtra : Mumbai ; केंद्र सरकारच्या मदतीने राज्य शासन विविध योजनांच्या माध्यमातून महिलांच्या सक्षमीकरणासाठी प्रयत्न करीत आहे. राज्यातील तीन हजार अंगणवाडी मदतनीस यांना अंगणवाडी सेविका पदावर पदोन्नती देण्यासाठी राज्य शासन प्रयत्नशील असल्याची माहिती..
उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या युपीआय सेवेचा शुभारंभ...
Maharashtra : Pune ; उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेची युपीआय सेवा आणि पगारदारांकरिता अपघात विमा योजनेचा शुभारंभ करण्यात आला. बँकेने नव्या तंत्रज्ञानाचा वापर करून ग्राहकांचा विश्वास संपादन करावा. योग्य नियोजन त..
पेरलेलं उगवलं ! पण साठवायचं कुठं?, राज्यातील २० हजार गावांचा प्रश्न !
समितीने सुचविली २०,००० कोटींची योजना :'गाव तेथे गोदाम योजनेची राज्यात अंमलबजावणी करण्यासाठी राज्याच्या पणन विभागाने नेमलेल्या समितीने १२ हजार ५०० कोटी रुपये खर्चून २० हजार गावांमध्ये गोदामे उभारण्याची योजना प्रस्तावित केली आहे. राज्यातील एकूण २७ हजार ९०० ..
शेतकरी आत्महत्या, बेरोजगारी, उद्योग राज्याबाहेर घालवण्याचे पाप भाजपाचेच - नाना पटोले
भाजपने आंदोलनाची नौटंकी करण्यापेक्षा एकनाथ शिंदे, अजित पवारांना माफी मागायला सांगावी भाजपच्या पापांची यादी इतकी मोठी आहे की माफी मागताना घासून घासून नाक राहणार नाही.भाजपाच्या पापाचा घडा आता भरला असून जनताच त्यांना घरी बसवेल.मुंबई, देवेंद्र फडणवी..
Maharashtra : Panvel ; कॉरिडॉर मुंबई व परिसराला दळणवळणाच्या माध्यमातून एकमेकांशी जोडला जाणारा अत्यंत महत्त्वाचा प्रकल्प म्हणून कॉरिडॉरच्या प्रकल्पाकडे पाहिले जात आहे. १० वर्षांपासून रखडलेल्या या प्रकल्पासाठी भूसंपादन प्रक्रियेने वेग धरला आहे. मुंबई म..
शिवसेनेतील उभ्या फुटीनंतर शिवसेनेला पुन्हा बळकट करण्यासाठी गेली अनेक दशके समाजवादी आणि धर्मवादी विचारांच्या पक्षांपासून अंतर राखून ठेवणारी उद्धव ठाकरेंची शिवसेना पुन्हा एकदा समाजवादी पक्ष आणि राजकीय वाटचाल करणार आहे. येत्या रविवारी १५ ऑक..
विधान सभा अध्यक्ष राहूल नार्वेकरांनाच अपात्र का करू नये?
सर्वोच्च न्यायालयाने सविस्तर सुनावणी घेऊन सत्ता संघर्षाबाबत योग्य तो न्यायनिवाडा केला. सर्वोच्च न्यायालयाने आपल्या निकालात जी निरिक्षणं नोंदविली आहेत, त्यानुसार शिंदे गटाच्या १६ आमदारांनी मुळ शिवसेनेच्या अधिकृत प्रतोदांचा व्हिप झुगारला व पक्ष विरोधी कृती ..
Maharashtra : Mumbai ;राज्यात आंध्र श्रद्धा निर्मूलनचा कायदा असताना देखील असे प्रकार घडतातच कसे ? राज्यात पोलीस नाहीत का? कंबल वाला बाबा महिलांसोबत करत असलेले कृत्य हे निंदनीय आहे. पोलिसांनी यासंदर्भात कंबल वाला बाबा आणि आयोजकांवर विनयभंगाचे गुन्हे दाख..
मंत्र्यांचा शाही थाट अन् २५२ रुपयांचे अनुदान देऊन शेतकऱ्यांची क्रूर थट्टा !
Maharashtra : Mumbai ;नाशिक जिल्ह्य़ातील मालेगाव येथील कांदा उत्पादक शेतकऱ्याला ११२ क्विंटल कांद्याचे अवघे २५२ रुपयाचे अनुदान दिले आहे. यावरून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी आपला संताप व्यक्त केला आहे. मंत्र्यांचा शाही थाट आणि..
Maharashtra : New Mumbai :विविध सण, उत्सव तसेच निवडणूक बंदोबस्तासह कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी महत्त्वपूर्ण भूमिका बजावणाऱ्या पोलीस निरीक्षकांची राज्यात सुमारे ८०० पदे रिक्त असल्याची माहिती समोर आली आहे. गृहखात्याकडून मागील दोन वर्षांपासून पोलीस..
मुख्यमंत्री शिंदेंनी दिलेले आश्वासन पूर्ण केले नाही.
सत्तेचा गैरवापर करण्यात आलेला आहेसंबंध नसलेल्या लोकांवरही लाठी चार्जआत्ताच्या गृहमंत्र्यांनी जबाबदारी ओळखावी Mumbai :काल झालेल्या जालन्यातील घटनेवर आज पत्रकार परिषद घेत राष्ट्रवादीचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार साहेब म्हणाले की ,शिंदे सरकारने शब्द पाळ..
९४ कुळी, ९६ कुळी नि OBC हे काय केवळ प्रचाराकरताच आहेत का ?
Maharashtra : Pune ;दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्टने "सहस्त्र ब्राह्मण भोजन" ठेवले आहे.म्हणजे फक्तं ब्राम्हण जातीच्या व्यक्तींनाच गणपती देवाचे पावित्र अन्न मिळणार आहे. हा खास भोज फक्त ब्रह्मवृंदा साठीच आहे.हा जातीभेद, धर्मभेद का...? पण संपुर्ण..
Maharashtra : ऑगस्ट महिना संपला तरी राज्यात पावसाने म्हणावा तसा जोर धरलेला नाही. राज्यातील बहुतांश भागात ऑगस्ट महिना कोरडाच गेला आहे. मागील १२२ वर्षात ऑगस्ट महिन्यातील सर्वात कमी पाऊस यावर्षी नोंदला गेला. केवळ ऑगस्टच नव्हे..
शिशिर धारकर यांच्या सेना प्रवेशामुळे पेण विधानसभा मतदारसंघात भगवा फडकणार !
Maharashtra : Mumbai ;रायगड जिल्ह्यातील 191 पेण विधानसभा मतदारसंघात शिवसेनेचा भगवा फडकण्यास शिशिर धारकर यांचा पक्षप्रवेश कारणीभूत ठरणार असून शेकाप, काँग्रेस यांच्या मदतीने आमदार होण्याचा . धारकर यांचा मार्ग सुकर झाला असून भाजपाच्या रवीशेठ पाटील यांच्या पा..
पुढील निवडणुकांसाठी शरद पवार यांच्या बैठका सुरू...
Maharashtra : Mumbai ; राष्ट्रवादी काँग्रेसची आज महाराष्ट्रातील जिल्हाध्यक्ष, कार्याध्यक्ष आणि निरीक्षक यांची बैठक राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार साहेब यांच्या अध्यक्षते खाली बैठक संपन्न झाली. या बैठकीत आगामी लोकसभा, विधानसभा आणि स..
फडणवीस यांच्यावरील खालच्या भाषेतील टीका यापुढे खपवून घेणार नाही.
Maharashtr :मुख्यमंत्रीपद गेल्याने वैफल्यग्रस्त झालेल्या उद्धव ठाकरे यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर खालच्या पातळीवर जाऊन टीका करणे थांबवले नाही तर भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते कृतीने उत्तर देतील असा इशारा भारतीय जनता पार्टीचे आमदार प्रवी..
Maharashtra : Jalgoan ; २२ जुलै२०२३ च्या ढगफुटीने जळगांव जामोद व संग्रामपूर तालुक्यातील अनेक गावातील लोकांचे प्रचंड नुकसान झाले.त्यात विद्यार्थ्यांना मोठा फटका बसला वह्या, पुस्तके, दप्तर ,कपडे पुराच्या पाण्यात वाहून व भिजवून गेल्यामुळे न भरून येणारे..
आचार्य अत्रे पुरस्काराने होतेय विजय वैद्य यांचे सहस्त्रचंद्र दर्शन !
२३ ऑगस्ट २०२३ ! ऐतिहासिक दिवस !! या दिवशी भारताच्या वैज्ञानिकांनी/शास्त्रज्ञांनी इस्रोच्या तळावरुन झेपावलेल्या चांद्रयान -३ चे चंद्रावर अवतरण होत आहे तर याच दिवशी 'चंद्र, सूर्य, भरती, ओहोटी आणि विजय वैद्य कुणासाठी थांबत नाही', अशी गर्जना करणाऱ्या ज्येष्ठ ..
राज्यात सरासरी ८० टक्के पाऊस कमी, सरकारने दुष्काळ जाहीर करावा !
Maharashtra : Mumbai ;यंदाच्या वर्षी पावसाने सुरुवातीपासूनच लपंडाव सुरू केला आहे. जून महिना कोरडा गेल्यानंतर जुलैच्या शेवटच्या आठवड्यात पावसाने हजेरी लावली. त्यामुळे, खोळंबलेल्या पेरण्यांना वेग आला आणि चिंताग्रस्त बळीराजाने शेतात पेरणी केली. म..
‘चांद्रयान-3’ मोहिमेतील महाराष्ट्राचे योगदान कायम लक्षात ठेवले जाईल - उपमुख्यमंत्री अजित पवार.
Mumbai ;‘चांद्रयान-3’ने चंद्रावर केलेल्या यशस्वी लॅण्डींगमुळे अमेरिका, रशिया, चीननंतर भारत जगातील चौथी अंतराळशक्ती ठरला आहे. ‘चांद्रयान-3’च्या यशाने जगात भारताची मान उंचावली असून प्रत्येक भारतीयाला अभिमान वाटेल, अशी ही ऐतिहासिक घटन..
वसतिगृहातील मागासवर्गीय विद्यार्थ्यांच्या'स्वाधार' साठी १०५ कोटी रुपयांचा निधी वितरीत...
Maharashtra : Mumbai: सामाजिक न्याय विभागांतर्गत शासकीय वसतिगृहात प्रवेश घेण्यास पात्र असलेल्या परंतु प्रवेश न मिळालेल्या अनुसूचित जाती व नवबौद्ध विद्यार्थ्यांपैकी अकरावी व बारावी तसेच बारावीनंतरच्या व्यावसायिक तसेच बिगर व्यावसायिक अभ्यासक्रमांमध्ये ..
वडीलोपार्जित जमिनीच्या वाटपासाठी अथवा 7/12 उतार्यावर वारसदारांची नावे लावण्यासाठी तुम्हाला कोर्टाची अथवा दुय्यम निबंधकांच्या कार्यालयाच्या पायर्या झिजविण्याची गरज नाही.. सर्वांच्या सहमतीने तहसीलदारांकडे अर्ज केल्यास कोणतेही शुल्क न भरता जमिन..
चंद्रयान तीनच्या यशस्वी लँडिंगसाठी अंबा एकविरा देविला साकडं...
Maharashtra : Amaravati ; चंद्रयान तीनच्या यशस्वी लँडिंगची संपूर्ण देशाला प्रतीक्षा आहे. अशातच भारतीय जनता पार्टी तर्फे अमरावतीचं आराध्य दैवत माता अंबा एकविरेला साकडे घालत आज सकाळी महाआरती करण्यात आली. राज्यसभेचे खासदार डॉ.अनिल बोंडे, सहचारिणी डॉ.वसुधा बो..
जिल्ह्यात मुलींचे बालगृह सुरु करण्यासाठी शासनाकडे पाठपुरावा...
Maharashtra : Aurangabad; मराठवाडा विभागातील औरंगाबाद, जालना, हिंगोली व उस्मानाबाद या चार जिल्ह्यात मुलींचे बालगृह सुरु करण्यासाठी शासनाकडे पाठपुरावा करणार आहे, असे बाल हक्क संरक्षण आयोगाच्या अध्यक्षा ॲड. सुशीबेन शहा यांनी सांगितले. महाराष्ट्र राज्य ..
Maharashtra : Palghar ;देशातील प्रमुख औद्योगिक वसाहत असलेल्या तारापूर एमआयडीसी आणि परिसरात चार महिन्यांपूर्वी साडेपाच कोटी रुपये खर्च करून रस्ते बनवले खरे पण या रस्त्यांचे पितळ पावसाने साफ उघडे पाडले आहे. अवघ्या दोन महिन्यांतच पावसाने हे रस्ते पार खड..
भाजपा प्रदेशाध्यक्ष बावनकुळे यांचा २० ऑगस्टपासून राज्यव्यापी दौरा...
Maharashtra : भारतीय जनता पार्टीचे प्रदेश अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे हे २० ऑगस्टपासून राज्यव्यापी दौऱ्याला प्रारंभ करणार असून पहिल्या टप्प्यात २८ लोकसभा मतदारसंघात ‘घर चलो’ अभियानात सहभागी होणार आहेत. चंद्रपूर लोकसभा मतदार संघापासून..
मोडकळीस पुल "सावित्री" च्या वाटेवर ; काळू नदीवरील संगम पूलाला डागडुजीची गरज !
Maharashtra : Murbad ; मुरबाड-शहापूर तालुक्यातून नगर, कर्जत-खोपोली, जेएनपीटी या महत्वाच्या महामार्गांंवर जाण्यासाठी सध्या उपलब्ध असलेला एकमेव पुल अशी ओळख असलेला काळू नदीवरील संगमचा पूल प्रशासन व शासनाच्या दुर्लक्षामुळे धोकेदायक बनुन शेवटच्या घटका मोज..
लोकसभा निवडणुकीसाठी भाजपाचा माधव तर पवारांचा मराठा माळी बहुजन फॉर्मुला !
Maharashtra : Mumbai ;काही महिन्यांवर येऊन ठेपलेल्या लोकसभा निवडणुकीसाठी राज्यात भाजपा ,काँग्रेस, राष्ट्रवादी, उद्धव बाळासाहेब ठाकरे. यांची शिवसेना, शिंदे गट, वंचित बहुजन आघाडी ,व मनसे,. छत्रपती संभाजी राजे यांचा स्वराज्य पक्ष तर राजू शेट्टी यांची स्वाभिम..
Sharad Pawar : भाजपसोबत गेलेल्यांशी आमचा काहीही संबंध नाही; शरद पवार यांची स्पष्टोक्ती
Maharashtra : राष्ट्रवादी काॅंग्रेसमध्ये कसलेही संभ्रमाचे वातावरण नाही. जे भाजपसोबत गेले आहेत त्यांच्यासोबत आमचा कसलाही सहभाग नाही. पुन्हा पुन्हा प्रश्न विचारून संभ्रम तयार करू नका, अशी स्पष्टोक्ती राष्ट्रवादीचे अध्यक्ष खासदार शरद पवार यांनी दि..
Maharashtra : Mumbai ;वसई-विरारमध्ये शेकडो इमारती लाटणाऱ्या बिल्डरांवर कडक कारवाई करण्यात येणार असल्याचे महापालिकेने म्हटले आहे. हा बनाव उघडकीस आल्यानंतर अटक आरोपींकडून अनेक गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केली आहे. पोलिसांनी सांगितले ..
इंडिया आघाडीच्या बैठकीसाठी पटोले - उद्धव ठाकरे यांची भेट...
Mumbai :काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी आज मातोश्री येथे शिवसेना पक्षप्रमुख आणि राज्याचे माजी मुख्यमंत्री श्री उद्धवजी ठाकरे यांची भेट घेतली. जवळपास अडीच तास चाललेल्या या बैठकीत राज्यातील राजकीय परिस्थिती आणि इंडिया आघाडीच्या बैठकीबाबत चर्चा झाली...
संजय राऊत यांच्या नव्या गौप्य स्फोटाने पुन्हा एकदा महाराष्ट्राच्या राजकारणात नव्या घडामोडीचे संकेत ?
Maharashtra : Mumbai ; भारतीय जनता पार्टीने अडीच वर्षाचा मुख्यमंत्री पदाचा फॉर्म्युला मान्य केला नाही त्यांनी तुमचा मुख्यमंत्रीपदाचा उमेदवार कोण?. अशी विचारणा शिवसेना पक्षाकडे केल्यावर आम्ही एकनाथ शिंदे यांचे नाव सुचवले होते असा नवा खळबळ जनक खु..
य़शवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ अभ्यासक्रमासाठी 20 ऑगस्ट पर्यंत मुदतवाढ...
Maharashtra : महाराष्ट्र शासन मान्यताप्राप्त यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठातर्फे विद्यार्थ्यांच्या सोयीसाठी अभ्यासक्रमासाठी प्रवेश घेण्याची मुदत आता 20 ऑगस्ट पर्यंत वाढवण्यात आली आहे. हे प्रवेश मुलाना विद्यापीठाच्या वेबसाईट ..